Skip to main content

Posts

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...

*दुष्काळमुक्तीचा मुंडे पॅटर्न ---- ग्रामविकासाची जलयुक्त क्रांती...*

          लोकनेते मुंडे साहेबांच्या कल्पनेतून साकारलेल्या आणि  पंकजाताई मुंडे यांनी परळी वैजनाथ येथे  २००९ सालापासून वैद्यनाथ पॅटर्न नावे राबवलेल्या जलयुक्त शिवा...

सामाजिक न्यायाचे संघर्षशील लोकनेतृत्व

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या नावाशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास कधीच पुर्ण होवू शकत नाही . देशाच्या इतिहासात  सामान्यांतून येवून स्वकर्तुत्वाने अ...

ते आठवणीतले दिवस...!!!

२०११ च्या उत्तरार्धात काॅलेज च्या परिक्षा संपल्यानंतर काॅलेज चे सर्व मित्र  ( मैत्रीणीसुध्दा ) आपापल्या गावी निघून गेले होते त्यामुळे कशातच मन लागत नव्हतं त्यातच नाना ...

गोष्ट नवी रित जुनी ....

                         राजकारणात नैतिकतेच्या गोष्टी नेहमीच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून का केल्या जातात? सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र या नैतिकतेला राज...

महापुरुषांच्या नावे राजकारण कधी थांबणार ?

पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. दलितांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याबद्दल काशीरा...