Skip to main content

Posts

गोष्ट नवी रित जुनी ....

                         राजकारणात नैतिकतेच्या गोष्टी नेहमीच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून का केल्या जातात? सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र या नैतिकतेला राज...

महापुरुषांच्या नावे राजकारण कधी थांबणार ?

पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. दलितांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याबद्दल काशीरा...

कावळा उडे .... भुर्रर्रर्र ...

राजकारणाचे जाळं फारच किचकट असतं . या जाळ्यात साधारणपणे फक्त लहाण मासे च गळाला लागत असतात आणि मोठमोठे मगरमच्छ मात्र हे जाळं कुरतडून पसार होत असतात . ते मगरमच्छ जाळं कुरतडण...

हा बाजार बजेटचा ...

हा बाजार बजेटचा ... __________________________________ ----------------------------------------------------------                                भारतात कोणताही विषय पुर्ण देशभर वातावरण तयार करू शकतो . आजकाल जेंव्हा पासून खाजगी वृत्तवाहिन्या सुरू झाल...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...

भगवानगडाचे चांगदेव आणि मुक्ताई

महाराष्ट्रातील आणि विशेषतः मराठवाड्यातील उसतोड, कष्टकरी समाजाचे आराध्य दैवत आणि श्रध्दा श्रध्दास्थान म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड . कष्टकरी उसतोड कामगारांना ऊर्जा ...

शोषीत बहुजनांचा गड " भगवानगड "

भारतीय संस्क्रतीत "दसरा" या सणाचं खुप महत्व आहे . महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असायचे ते महाराष्ट्राच्या दोन दिग्गज नेत्यांच्य...